• मनोगत
  • जाहिरात
  • अतिरिक्‍त उत्पन्‍नाची संधी
  • संपर्क
Saturday, February 23, 2019
12 °c
San Francisco
16 ° Wed
15 ° Thu
15 ° Fri
16 ° Sat
  • कृषी सखा
    • कृषी सल्ला
    • कृषी तंत्रज्ञान
    • कृषी पुरक व्यवसाय
    • कॄषी योजना
    • बाजार भाव
  • शैक्षणिक वार्ता
    • अभ्यासक्रम
    • निकाल / प्रवेश पत्र
    • प्रवेश परिक्षा
  • रोजगार वार्ता
    • ई-भरती(online)
    • ऑफलाईन भरती
    • थेट मुलाखत
    • निकाल / प्रवेश पत्र
  • आर्थिक साक्षरता
    • बॅंकिंग
    • विमा
  • शासकिय योजना
  • ई-अभ्यासिका
No Result
View All Result
  • कृषी सखा
    • कृषी सल्ला
    • कृषी तंत्रज्ञान
    • कृषी पुरक व्यवसाय
    • कॄषी योजना
    • बाजार भाव
  • शैक्षणिक वार्ता
    • अभ्यासक्रम
    • निकाल / प्रवेश पत्र
    • प्रवेश परिक्षा
  • रोजगार वार्ता
    • ई-भरती(online)
    • ऑफलाईन भरती
    • थेट मुलाखत
    • निकाल / प्रवेश पत्र
  • आर्थिक साक्षरता
    • बॅंकिंग
    • विमा
  • शासकिय योजना
  • ई-अभ्यासिका
No Result
View All Result
No Result
View All Result
Home कॄषी योजना

दुष्काळ निवारण्यासाठी २ हजार ९०० कोटींची मदत

by गजानन दत्तात्रय सरकटे
26/01/2019
in कॄषी योजना, शासकिय योजना
0
दुष्काळ निवारण्यासाठी २ हजार ९०० कोटींची मदत
1
SHARES
8
VIEWS
सामायिक करा सामायिक करा सामायिक करा सामायिक करा

केंद्राकडून अद्यापही कोणतीच मदत न आल्याने अखेर राज्य सरकारने दुष्काळ निवारण्यासाठी स्वत:च्या तिजोरीतील २ हजार ९०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तसेच थकित वीजबिलामुळे बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी थकित बिलातील पाच टक्के रक्कम टंचाई निधीतून सरकार भरणार आहे, अशी माहिती महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात मंत्रालया आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आपत्ती निवारण कक्षाचे संचालक दौलत देसाई आदी उपस्थित होते. केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान मिळावी, यासाठी केंद्र शासनाकडे सुमारे ७ हजार ९०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. केंद्राची मदत जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या निधीतून मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आज २ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी विभागीय आयुक्तस्तरावर वितरित करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजनेचे पाईपलाईन दुरुस्तीचे तसेचे तात्पुरत्या नवीन पाईपलाईनच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक योजनांना यामधून मंजुरी दिली आहे. तसेच थकित वीजबिलामुळे बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी थकित बिलातील पाच टक्के रक्कम टंचाई निधीतून राज्य शासनाने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज बिला अभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहेत.

राज्य शासनाने दुष्काळ निवारणासाठी दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव आल्यानंतर मंडळस्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात येणार आहेत. एका छावणीमध्ये साधारणपणे 300 ते 500 जनावरांचा समावेश असणार आहे. जनावरांच्या संख्येसंदर्भात तसेच आवश्‍यकता भासल्यास एकाच मंडळात दुसरी छावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार आहे. राज्य शासनाने अनुदान दिलेल्या गोरक्षण संस्थांना चारा छावणी उघडण्याचे यापूर्वीच निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पाच ठिकाणी पूर्वीच चारा छावण्या सुरू झाल्या आहेत.

शासण निर्णय

सामायिक करा:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

गजानन दत्तात्रय सरकटे

गजानन दत्तात्रय सरकटे

Next Post
जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

Please login to join discussion

लोकप्रिय

  • शेतकऱ्यांचे जून २०१७ पर्यंतचे कर्जमाफ होणार?

    शेतकऱ्यांचे जून २०१७ पर्यंतचे कर्जमाफ होणार?

    1 shares
    Share 1 Tweet 0
  • राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यता

    1 shares
    Share 1 Tweet 0
  • नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये १२,००० जागा

    1 shares
    Share 1 Tweet 0
  • पुढील काही महिन्यांत कापूस, हळद, गवार बी आणि हरभरा यांचे भाव वाढतील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतीय रेल्वेत १३०००० जागांसाठी मेगा भरती

    1 shares
    Share 1 Tweet 0

Translate:

ई-बातमी पत्र

Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit. Aenean commodo ligula eget dolor.
SUBSCRIBE


श्रेण्या

  • कृषी सखा
  • शैक्षणिक वार्ता
  • रोजगार वार्ता
  • आर्थिक साक्षरता
  • शासकिय योजना
  • ई-अभ्यासिका

संकेतस्थळ दुवे

  • Log in
  • Entries RSS
  • Comments RSS
  • WordPress.org

मनोगत

  • मनोगत
  • जाहिरात
  • अतिरिक्‍त उत्पन्‍नाची संधी
  • संपर्क

© 2018 Majhasakha Designed by Zauca.

No Result
View All Result
  • कृषी सखा
    • कृषी सल्ला
    • कृषी तंत्रज्ञान
    • कृषी पुरक व्यवसाय
    • कॄषी योजना
    • बाजार भाव
  • शैक्षणिक वार्ता
    • अभ्यासक्रम
    • निकाल / प्रवेश पत्र
    • प्रवेश परिक्षा
  • रोजगार वार्ता
    • ई-भरती(online)
    • ऑफलाईन भरती
    • थेट मुलाखत
    • निकाल / प्रवेश पत्र
  • आर्थिक साक्षरता
    • बॅंकिंग
    • विमा
  • शासकिय योजना
  • ई-अभ्यासिका

© 2018 Majhasakha Designed by Zauca.

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
%d bloggers like this: